प्रेरणादायी विचार
नाते कितीही वाईट असले तरी ते
*कधीही तोडू नका;* कारण
पाणी कितीही घाण असले तरी ते
*तहान नाही पण आग विझवू शकते*
माणुस स्वता:च्या नजरेत
चांगला पाहीजे....
*लोकांच काय , लोक तर*
*देवात पण चुका काढतात...!!*
सामान्य ज्ञान
राष्ट्रीय सामान्यज्ञान
*■ राजमुद्रा कशावर असते?*
➡ सर्व,नाणी,नोटा,शासकीय पत्रे.
*■ भारताची राज्यघटना कधी अंमलात आली?*
➡ १९५०
*■ भारताचे राष्ट्रीय धर्मस्थळ कोणते?*
➡ अक्षरधाम मंदीर
*■ भारताची राष्ट्रलिपी कोणती?*
➡ देवनागरी
*■ प्रजासत्ताक म्हणजे काय?*
➡ प्रजेची सत्ता

No comments:
Post a Comment