संत तुकारामांचे सुविचार*
*करावी
ते पूजा, मनें
चि उत्तम ।*
*लौकिकाचें
काम काय असे ? ।।*
*कळावें
तयासी कळें अंतरीचें ।*
*कारण
तें साचें साच अंगी ।।*
अर्थात*
*“ईश्वराची
पुजाच करायची आहे ना*
*तर
मग ती मनातल्या मनात करा.*
*त्यासाठी
फुलं, नारळ, उदबत्ती, पैसा*
*या
सर्व बाह्य ‘प्रसिद्धी’ची काय गरज?*
*अत्यंत
शांतपणे ‘नामस्मरणाने’ सुद्धा*
*ईश्वराची
उत्तम पूजा होऊ शकते.*
*आणि
हो,*
*आता
एवढी शांतपणे केलेली पूजा*
*लोकांना
जरी कळत नसली, तरी
ज्याला कळणं गरजेचं आहे,*
*त्याला
तर कळणारचं ना!”*
भक्तीतल्या
दिखाव्याला तुकोबारायांनी टाळायचं सांगितलं आहे.*
*अभंग
संकलन व त्यावरील विवेचन*
- *विजय गवळी*

No comments:
Post a Comment